मंगळ - मंगल आहे. तरीही विवाह जमवण्यातील अडथळा अज्ञानाने ठरतोय साप समजून दोरी धोपटणे असा प्रकार सर्रासपणे दिसून येतो. निमहकीम खतरे जान या म्हणीप्रमाणे अर्धवट ज्ञान हे विनाशाला कारण असते. विवाहोत्सूक वधु-वरांचे आई वडिल पालक मंगळाचा बागुलबुवा करतात. एखाद्याला मंगळ आहे ह्याची....
नमस्कार! ..असं म्हणतात की, change is the only truth! बदल हे शाश्वत सत्य आहे आणि काळानुसार बदलणं हे तर अपरिहार्य आहे. किंबहुना त्या बदलांमुळे आयुष्यात रोज नवी उत्सुकता आहे. आम्ही सुध्दा बदलत्या काळाचा वेध घेऊन एक छोटा प्रयत्न करत आहोत..‘वैष्णवी वधुवर सुचक’....